स्वराज्यरक्षक संभाजी

संभाजीराजे च्या शिरेलीचा धागा नाहीये ना ????
मी खुप आधी छावा वाचली होती.त्यात तरी राजाऊ एवधी स्मार्ट, बोलघेवडी, चलाख वगैरे वर्णन वाचल्याच आठवत नाही. हे अस खरंच काही आहे की हा शिरेलीसाठी लिहलेला संवाद आहे फक्त ???? परत जरा पुस्तक चाळायला हवी.

वर
0 users have voted.