मला कोकणातल्या शिमगा आणि पालखी बद्दल माहिती हवी आहे
कोकणात होळी झाल्यानंतर देवाची पालखी निघते आणि घरोघरी जाते. देव घरी येतात. मला असलेल्या माहिती प्रमाणे सुगीचा हंगाम संपल्याची जाणिव करुन देणारा असा हा सण आहे. वेगवेगऴ्या समजुतीं प्रमाणे गावातील भुतखेत पळवुन लावण्या साठी पण असे घरोघरी देव येतात.
ह्यच्याशी संबधित गोष्टी नक्कीच असतील. कुणाला माहित असतील तर सांगा. मला वरील माहिती पेक्षा जास्त माहिती नाही मिळाली
